10/09/2022
*छत्रपती शिवाजी महाराजांचा "जगातील सर्वात पहिला पुतळा" कोणी, कुठे व केव्हा बसवला..?🔍*
*राजर्षी शाहू महाराजांनी इ .स. १९१७ मध्ये पुणे शहारातील "भांबुर्डी" येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली होती.*
*या विरोधात पुण्यातील ब्राह्मणांनी मोर्चा काढून त्या बैठकीवर दगडफेक केली.*
याशिवाय शाहू महाराज ज्या जागेवर थांबले होते, तिथे रात्रीच्या वेळी *लोकमान्य टिळकांच्या चिथावणीवरून* काही ब्राह्मण तरूणांनी दगडफेक केली, आग लावून देण्याचा प्रयत्न केला.
_*"पुणे शहरात शिवरायांचा पुतळा बसू नये हा ब्राह्मणांचा नारा होता.*
*"शाहू महाराजांना शिवाजीबद्दल एवढेच प्रेम असेल तर, तो पुतळा कोल्हापुरात बसवावा."* *असे ठराव ब्राह्मण सभेत पास झाले.*
*पण, भटांचा विरोध न जुमानता "शाहुमहाराज" "स्मारक समिती"चे अध्यक्ष झाले.*
_*"कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगातील पहिला पुतळा ठरणार होता."*_
*म्हणून, भांबूर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्याचे ठरवले.*
*निधी जमू लागला..। इ.स. १९२१ मध्ये शिवरांयाच्या पुतळ्याचे पुजन, चौथारा व भुमीपुजन झाले.*
*पुतळ्यांचे नकाशे आराखडे चित्र तैयार करण्यात आले.*
*त्यानुसार पुतळे बनावणारे कारागीर शोधले, पण सर्वच कारगीर ब्राह्मण असल्याने ब्राह्मण सभेने त्यांना दम भरला होता.*
*त्यातही एक दोघांनी- होकार दिला होता. पण, त्यातच ६ मे १९२२ ला शाहू महाराजांचे निधन झाले.*
*मग ग्वाल्हेरचे "जिवाजीराव शिंदे" यांना समितीचे अध्यक्ष केले. त्यांनी काही कारागीर बोलवले... त्यांना अॅडव्हॉन्सही दिला, पण ते पळाले.*
*शेवटी _"करमरकर"_ नांवाच्या एका मुर्तीकाराचा शोध लागला.*
*त्यांनी सर्व काम करुन देण्याची हमी घेतली.*
*पण, पुण्यातील ब्राह्मणांनी त्यांना खुप त्रास दिला, तेव्हा ते पुणे सोडून मुंबईला गेले व जिवाजीराव महाराजांना भेटून, त्यांनी काम सुरू केले.*
*समितीने करमकरांना सर्व मदत केली.*
*काम सुरू झाले, पण एवढा मोठा पूतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्टया नव्हत्या, म्हणुन समितीने इंग्रज सरकारकडे त्याबाबत मदत मागितली.*
*तेव्हा मुंबईचे इंग्रज गव्हर्नरने (त्यांचे नांव रिचार्डसन् क्रूडास यांनी) फांऊड्रीमध्ये सर्व व्यवस्था करून दिली.*
*सुमारे दोन वर्ष हे काम चालले व एकूण १२ तुकडयामध्ये हा पुतळा पूर्ण झाला.*
*हे सर्व अवजड तुकडे मुंबई वरून पुण्याकडे घेवून जाण्याची सोय नव्हती.*
*इंग्रजांची मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु झाली होती.*
*इंग्रज शासनाने विशेष मालगाडीची व्यवस्था करुन पुतळा पुण्यास पोहचून देण्याची जबाबदारी ऊचलली.*
*त्यावेळी पुण्यातील ब्राह्मणांनी त्या विरोधात इंग्रजांना पत्र लिहले.*
_*"शिवाजी महाराजाचा पुतळा पुण्यात बसवणे हा ब्राह्मणांचा अपमान आहे, सरकारने त्यास मदत करू नये."*_
*इंग्रजांनी ब्राह्मणांचे ऐकले नाही व इ.स.१९२७ मध्ये पुतळ्याचे सर्व भाग पुण्यात पोहचले.*
*कडवट भटांनी मुंबई पुणे गाडीही तीन ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता.*
*ते सर्व भाग जोडण्याचे साहित्य नव्हते. ते आणले... सतत सात महिने काम सुरू होते.*
*चोवीस तास मराठा, बहुजन, दलित, शिवप्रेमी तरुणांचा खडा पहारा होता.*
*इंग्रज व पोलिसांचे पूर्ण सहकार्य होते, तरीही ब्राह्मणांचा त्रास सूरूच होता.*
*त्यांनी लोहार, जोडारी यांना खूप त्रास दिला.*
*त्याच दरम्यान पुतळा अनावरणासाठी समितीने इंग्लंडच्या राजपुत्रास पाचारण केले.*
*त्यांनी येण्याची तयारी दर्शवली तेव्हा याच बाह्मणांनी त्यांना तार करून कळवले, "कार्यक्रमास येवू नये."*
*मोर्च काढले... निवेदन दिले... दंगली घडवल्या...।*
*पण, इंग्रज मागे हटायला तैयार नव्हते.*
*अनावरणाची तारीख ठरली, राजपुत्र मुंबईस उतरून* *पुण्यास येणार असे ठरले.*
*भटांनी मुंबईला जाऊन त्यांना "काळे झेंड दाखवले.*
*"कार्यक्रम रद्द करावा" म्हणून निवेदन दिले.*
*पण, राजपुत्राने ते फेटाळून लावले.*
*तरी पुण्यातील कडवे ब्राह्मण हरले अथवा सरले नाहीत.*
*त्यांनी प्रत्येक ब्राह्मणांच्या घरावर काळे झेंडे लावले व* *राजपुत्र ज्या रस्त्याने येणार आहेत, त्या रस्त्यावर काळ्या रांगोळ्या काढल्या.*
*पुणे नगरपालिका पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात होती. त्यामुळे सर्व ब्राह्मण नगरसेवक व नगर अध्यक्ष एक झाले...।*
*त्यांनी स्वखर्चाने ठिकठिकांनी रांगोळ्या, निषेध, फलक लावले.*
*शिवाय, पुणे शहरात बंद जाहिर केला..।*
*म्हणजे बाहेरून येणाऱ्या शिवप्रेमींची ताराबंळ झाली पाहिजे,*
*"पाणीपुरवठा ही दोन दिवस बंद ठेवला."*
*हॉटेलही बंद ठेवले व हॉटेल "मालकांनी कोणालाही पाणी पाजु नये, असा दम भरला."*
*इंग्रज सरकार असुनही ब्राह्मणांनी त्यांना जुमानले नाही.*
*समारंभात शिवरायांच्या पुतळ्याखाली बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले.*
*पण, जागरूक बहूजन-मराठा शिवप्रेमींमुळे ते शक्य झाले नाही.*
*शेवटी दि. 16 जून 1928 रोजी* *"छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा" (भांबूडी) म्हणजे शिवाजीनगर येथे संपन्न झाला.*
*ब्रिटनचे राजपुत्र "सर लेस्ली विल्सन" यांचे शुभहस्ते व "महाराज जीवजीराव शिंदे" यांचे अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला.*
*ग्रामिण भागातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून हजारो शिवप्रेमी या समारंभात सहभागी झाले होते.*
*याशिवाय, देशभरातून सुमारे ५६५ प्रतिनिधी उपस्थीत होते.*
*त्यामुळे अन्न-पाण्याविना सर्वाचे हाल झाले.*
*संस्थेने उपाय योजना केली होती, पण ती अपुरी पडली.*
*👉🏻 _इंग्रजांच्या काळातील इ. स. १९२८ ची हि घटना आहे._*
👉🏻 _*मग विचार करा, पेशवाईच्या काळात हे किती माजले असतील.*
_*"ज्या क्रुर ब्राह्मणांनी हा प्रकार केला, त्यांचेच वंशज आज स्वार्थासाठी खोटे शिवभक्त, शिवशाहीर झालेत."*_
*हि घटना प्रत्यक्ष पाहिलेले अनेक मराठे आज जिवंत आहेत.*
*पण, खाजगीत उघडलेले तोंड ते दरबारात बंद करतात.*
*सत्य आसे दडपले जाते.*
म्हणून *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* म्हणतात..
_*"जे आपला इतिहास विसरतात, ते स्वत:चा इतिहास कधींही लिहू शकत नाहीत !"*_
*OBC,SC,ST,VJNT,SBC, MARATHA ह्या बहुजनांचे डोळे कधीं उघड़तील?*
*सत्ताधारी आणि विपक्ष दोन्हीमध्ये यांच च वर्चस्व आहे.*
*आपल्या विवेकबुद्धी चा उपयोग करा, आपल्या शत्रुला मान, दान आणि मतदान देणे बंद करा बहुजनांनो*🇮🇳
*जय शिवराय!!*
🙏🙏🏻